headlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

शहरातील सर्वच रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 


उल्हासनगर शहरात दरवर्षी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुर्घटना घडतात,जीवितहानी सुद्धा झालेली असल्याने यावर्षी पावसाळ्यापूर्वीच शहरातील रस्त्यांवर काही ठिकाणी पडलेले खड्डे हे तात्काळ बुजविण्यात यावेत,शहरात मुख्य रस्त्यांवर आणि ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत त्या-त्या ठिकाणी अवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात तसेच शहरातील चांगल्या रस्त्यांवर खोदकाम करून भुयारी गटारींच्या वाहिन्या आणि चेंबर्स टाकण्यात आले परंतु काही ठिकाणी भुयारी गटारींची कामे पूर्ण झालेली असतांना सुद्धा अद्यापपर्यंत रस्ता दुरुस्त केलेला नसल्याने पावसाळ्यात खोदकाम केलेल्या ठिकाणी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल.







Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights