Breaking NewsheadlineHeadline TodayNo justiceUlhasnagarUlhasnagar Breaking News

म्हारळगावात बदलापूरातील घटनेचा विरोध दर्शवत  काळी फीत बांधून निषेधार्थ मूक मोर्चा.

उल्हासनगर (म्हारळ) : नीतू विश्वकर्मा

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून ठेवणारी गोष्ट म्हणजे बदलापूर मध्ये झालेल्या चिमूरड्यावर अत्याचार प्रकरणी संपूर्ण वातावरण महाराष्ट्रात तापलेले पाहायला मिळाले महाविकास आघाडीच्या वतीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करण्यासाठी परवानगी नाकारली असता बदलापुरातील अत्याचार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी म्हारळगावात देखील महाविकास आघाडी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी म्हारळकर सामाजिक संस्था म्हारळ गावातील ग्रामस्थ व सामाजिक संस्थेच्या वतीने काळ्यातील फीत बांधून गावदेवी मंदिरापासून ते विठ्ठल नगर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.यावेळी त्या नराधमांना कडक शासन व्हावे यासाठी महिलांकडून टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना निवेदन देण्यात आले.

Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights